सततच्या क्रिकेटमुळे भारताचे दिग्गज दमले आहेत आणि त्यामुळे BCCI ने अफगाणिस्ताविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका स्थगित करून त्यांना विश्रांती दिली आहे. पण, ...
भारतीय संघाला १० वर्ष आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती, परंतु त्यानंतर त्यांना आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदाने हुकलावणी दिली आहे. ...
Ind Vs WI, 5th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये चार मोठे बदल करण्यात आले आहे. ...