भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा वन डे सामना वानखेडे स्टेडियमवर होणार नसून तो आता मुंबईतीलच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) अर्थात ब्रेबॉर्न स्टेडियमवर येथे खेळवण्यात येणार आहे. ...
वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत नोंदविलेल्या मोठ्या विजयाची पुनरावृत्ती करीत आज शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुस-या आणि अखेरच्या सामन्यात पुन्हा एकदा एकतर्फी विजय नोंदविण्यास भारतीय संघ सज्ज आहे. ...
आशिया चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. पण आता विश्रांतीनंतर मैदानात परतलेल्या विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ...