2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. Read More
कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याच्यासोबत टीम इंडियातील ८ खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले. त्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत भारताला राखीव खेळाडूंसोबत उतरावे लागले. त्यामुळे दुसरा सामना गमावला अन् तिसऱ्या सामन्या ...
India vs Sri Lanka 3rd T20I : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेलेली असताना बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यावर राखीव फळीतील खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला. ...