BCCI Sweeping Step After Pahalgam attack: आयसीसी स्पर्धेतील साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी सामना खेळवला जाऊ नये, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. ...
IND Vs AUS Semi Final Match News: खरेतर ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच खेळविली जाणार होती. यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते. परंतू, भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने भारताचे सर्व सामने दुबईत खेळविण्यात येत आहेत. यामुळे पाकिस्तान संघालाही भार ...