जर एखादा सैनिक चुकून सीमा ओलांडला तर त्याला त्याची नोकरी गमवावी लागते का आणि तो सैनिक भारतात परतल्यानंतर कोणते प्रोटोकॉल आहेत, हे आपण जाणून घेऊया... ...
India vs Pakistan, Turkey: जेव्हा तुर्कीत भूकंप झालेला तेव्हा भारताने सर्वात मोठी मदत पाठविली होती, हे उपकार तुर्की विसरला आणि शत्रूला मदत करत भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे आता भारतीय जनतेत संतापाची लाट आहे. ...