या सामन्यात कोहलीने विश्रांती घेतली होती. त्यामुळे या सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी रोहितवर आली होती. मुख्य म्हणजे हंगामी कर्णधार असलेल्या रोहितने नाणेफेक जिंकली, त्याचबरोबर अर्धशतक झळकावत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ...
भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात करता आली नाही. कारण न्यूझीलंड आपले पहिले तीन फलंदाज फक्त १७ धावांत गमावले. पण त्यानंतर आपला शंभरावा सामना खेळणारा रॉस टेलर आणि टीम साइफर्ट यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव स ...
ही गोष्ट घडली ती आठव्या षटकात. भारताकडून आठवे षटक वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर टाकत होता. शार्दुलच्या या चेंडूवर रॉस टेलरने जोरदार फटका लगावला. हा फटका आता षटकार जाणार असे वाटत होते ...
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाहुण्यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हंगामी कर्णधार रोहितने यावेळी संघाच्या क्रमवारीत बदल केला. युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला सलामीला पाठवण्याचा ...