भारत हा सामना जिंकू शकला असता, पण तरीदेखील का हरला, याचे विश्लेषण आता भाराताचा कर्णधार विराट कोहलीने केले आहे. भारतीय संघ नेमका का हरला, याचे कारणही कोहलीने स्पष्ट केले आहे. ...
भारताने या सामन्यात धावांचा डोंगर उभारला होता. पण तरीही त्यांना पराभव पत्करावा लागला. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी जास्त धावा दिल्या आणि त्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. ...
ट्वेंटी-20 मालिकेतील मानहानिकारक पराभव, कर्णधार केन विलियम्सला झालेली दुखापत या दुहेरी संकटातून वाट काढत यजमान न्यूझीलंड संघानं वन डे मालिकेत दणक्यात सुरुवात केली. ...
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं सलामीला नवी जोडी खेळवण्याचा डाव खेळला. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी एकाच सामन्यात पदार्पण करताना संघाला अर्धशतकी सलामीही करून दिली. ...