भारतीय संघानं प्रथमच पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत अविश्वसनीय कामगिरी केली. भारताच्या विजयात जेवढा वाटा गोलंदाजांचा आहे त्याहून अधिक 'भार' हा लोकेश राहुलनं आपल्या खांद्यावर उचलला. ...
न्यूझीलंड आपले पहिले तीन फलंदाज फक्त १७ धावांत गमावले. यामध्ये बुमराहचा महत्वाचा वाटा होता. कारण बुमराहने ज्याप्रकारे भारताला सुरुवात करून दिली ती यावेळी महत्वाची ठरली. ...
विजयानंतर भारतीय संघातील एका खेळाडूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे. पण या व्हिडीओमध्ये तिसरा खेळाडू नेमका आहे तरी कोण, हे सांगू शकाल का... ...
या सामन्यात कोहलीने विश्रांती घेतली होती. त्यामुळे या सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी रोहितवर आली होती. मुख्य म्हणजे हंगामी कर्णधार असलेल्या रोहितने नाणेफेक जिंकली, त्याचबरोबर अर्धशतक झळकावत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ...
भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात करता आली नाही. कारण न्यूझीलंड आपले पहिले तीन फलंदाज फक्त १७ धावांत गमावले. पण त्यानंतर आपला शंभरावा सामना खेळणारा रॉस टेलर आणि टीम साइफर्ट यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव स ...