India vs England:भारताच्या कसोटी संघात सलामीचा गुंता अजूनही कायम आहे. सलामीच्या शर्यतीत लोकेश राहुल, मुरली विजय आणि शिखर धवन यांच्यात चढाओढ सुरू आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने हा गुंता सोडवला आहे ...
मंगळवारी शास्त्री यांनी इसेक्सच्या मैदानातील खेळपट्टीवर नाराजी दर्शवली होती. खेळपट्टीवरील गवत त्यांनी कापायला सांगितले, असे तेथील मैदानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले ...
भारताने 1932 साली इंग्लंडचा पहिला दौरा केला होता. पण भारताला इंग्लंडमध्ये 1971 साली पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकता आली होती. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने 1971 साली 1-0 अशी कसोटी मालिका जिंकली होती. ...
कसोटी मालिका सुरु व्हायला आता काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इंग्लंड संघाच्या खेळाडूंच्या अभ्यासाबरोबर या काही गोष्टींवर भारतीय संघाने विचार करायला हवा. ...
India vs England Test Match: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला 0-5 असा पराभव पत्करावा लागला तरी आयसीसी कसोटी क्रमवारीतील त्यांचे अव्वल स्थान कायम राहणार आहे. ...