India vs England : टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ...
चॅपेल यांनी एका वेबसाइटवर लिहिलेल्या आपल्या स्तंभात म्हटले की, भारताने कसोटीमध्ये तीन फिरकीपटूंना खेळविण्याचा निर्णय घेतला. कारण चेन्नईत ज्यो रुट शिवाय एकही फलंदाज फिरकी विरोधात चांगला खेळू शकला नव्हता. ...
‘प्रसारणकर्त्याचे तीन दिवस खराब झाले तरी त्याला पैसे मोजावेच लागले. अशावेळी प्रसारणकर्ते नाराज असतील. पुढील कसोटीचे प्रसारण करण्याआधी दोनदा विचार करतील. ...
दुसरीकडे इंग्लंडविरुद्ध अखेरच्या तसेच चौथ्या कसोटी सामन्यासाठी फलंदाजांना अनुकूल खेळपट्टी बनवून आयसीसीला गोंजारण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न दिसतो. भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी संपादन केली असून लॉर्ड्सवर १८ जूनपासून रंगणाऱ्या आयसीसी कसोटी मालिकेच्या अंत ...