आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मात्र भारत जिंकू शकला नाही याचे दु:ख आहे. अखेरच्या षटकात १३ धावांची गरज असतानाही आपल्याकडे विजयाची संधी होती. ...
पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारतापुढे १७ षटकांत १७४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारताने या आव्हानाचा पाठलाग करताना १६९ धावा केल्या, त्यामुळे त्यांना चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ...
IND vs AUS T20: भारतीय कर्णधार विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. ...