लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
Indian army News : आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या या जवानांना आता अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत. ...
भारत आणि चीनमध्ये तणाव निवळण्यासाठी विविध पातळीवरील बैठका झाल्या आहेत. आता या तणावाच्या वातावरणामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आमने-सामने येणार आहेत. ...
Global times on Atal Tunnel Marathi News : दळणवळण आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हिमाचल प्रदेशमधील अटल टनेलचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले आहे. दरम्यान, या अटल टनेलच्या निर्मितीमुळे चीनला चांगल्याच मिरच्या झ ...