लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
“पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक, चीनसमोर झुकले; भारताच्या पवित्र जमिनीचा काही भाग ड्रॅगनच्या ताब्यात” - Marathi News | India China Faceoff: “PM Narendra Modi is a coward, Says Congress Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक, चीनसमोर झुकले; भारताच्या पवित्र जमिनीचा काही भाग ड्रॅगनच्या ताब्यात”

Congress Rahul Gandhi Target Defence Minister & PM Narendra Modi over India China Disputes: भारताच्या पंतप्रधानांनी देशाच्या पवित्र जमिनीचा तुकडा चीनला सोपवला आहे. चीनसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुडघे टेकले आहेत ...

India China Faceoff : पँगाँग सरोवरातून दोन्ही देश सैन्य हटवणार, पण कुणाची जीत आणि कुणाची हार, जाणून घ्या १० मोठे मुद्दे - Marathi News | India China Faceoff: Both countries to withdraw troops from Pangong Lake, but who wins and who loses, find out 10 big issues | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff : पँगाँग सरोवरातून दोन्ही देश सैन्य हटवणार, पण कुणाची जीत आणि कुणाची हार, जाणून घ्या १० मोठे मुद्दे

India China Faceoff: गेल्या जवळपास नऊ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

सरकार जवानांच्या बलिदानाचा अपमान का करतंय?: राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi asked why is govt insulting the sacrifice of our jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार जवानांच्या बलिदानाचा अपमान का करतंय?: राहुल गांधी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत भारत-चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती दिल्यानंतर लगेचच राहुल गांधी (rahul gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

गलवात खोऱ्यात झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले; रशियातून दावा - Marathi News | russian news agency claims that china lost 45 soldiers during galwan valley clashes with india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गलवात खोऱ्यात झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले; रशियातून दावा

गतवर्षी १५ जून २०२० रोजी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनकडून मात्र त्यांच्या सैनिकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. भारत-चीन सीमेवरून तोडगा निघाल्यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने या ...

मोठी बातमी! भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा - Marathi News | rajnath singh statement in rajya sabha on india china lac dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा

भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीबाबत राज्यसभेत सरकारने निवेदन द्यावे, अशी मागणी केली गेली होती. त्यानुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी भारत आणि चीन सीमेवर तोडगा निघाला असून, दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे, अशी ...

चिनी सैन्याच्या माघारीला लडाखमधून सुरुवात - Marathi News | China announces synchronised disengagement on Pangong north south banks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी सैन्याच्या माघारीला लडाखमधून सुरुवात

भारताने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. ...

आमच्या सीमेत भारतानेच घुसखोरी केली, हे आता स्पष्ट; व्ही. के. सिंह यांच्या विधानानंतर चीनचा दावा  - Marathi News | china reacts on v k singh lac remark | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्या सीमेत भारतानेच घुसखोरी केली, हे आता स्पष्ट; व्ही. के. सिंह यांच्या विधानानंतर चीनचा दावा 

केंद्रीय परिवहन राज्यमंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर आता चीनने भारतावर निशाणा साधला आहे. ...

पूर्व लडाखबाबत भारत-चीनच्या लष्करात झाल्या चर्चेच्या नऊ फेऱ्या: परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर - Marathi News | Nine rounds of talks between Indian and Chinese military on East Ladakh says Foreign Minister Dr S Jaishankar amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्व लडाखबाबत भारत-चीनच्या लष्करात झाल्या चर्चेच्या नऊ फेऱ्या: परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या चर्चेतून आतापर्यंत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. ...