लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
जनरल मनोज नरवणे यांनी एका मुलाखतीमध्ये पूर्व लडाखबाबत भारताची स्थिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, सद्यस्थितीत एकतर्फी बदल करण्यात येणार नाही, ही भारतीय सेनेची भूमिका स्पष्ट भूमिका आहे. ...
Galwan Valley Clash in Early May: मे 2021 च्या पहिल्या आठवड्यात लडाखमध्ये गलवान खोऱ्यात अशी कोणतीही घटना घडली नाही. लडाखमध्ये दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या चर्चेला बाधित करण्याचा प्रयत्न आहे, असे लष्कराने म्हटले आहे. ...