लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
India Vs China : चीन व पाकिस्तान हे भारताच्या शेजारचे दोन देश काल-परवा जवळ आले की, भारताच्या स्वातंत्र्यापासूनच त्यांची जवळीक आहे आणि आताच ते मित्र बनले असतील तर केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार त्यासाठी कारणीभूत आहे, की काँग्रेस नेते राहुल गांधी ...
लडाख सेक्टरमध्ये के-९ वज्र हॉवित्जर (K-9 Vajra Howitzers) यशस्वीपणे तैनात आणि परिक्षण केल्यानंतर भारतीय लष्कर आता चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) मध्य-पूर्व क्षेत्रात उंच पर्वतरांगांमध्ये के-९ वज्र हॉवित्जर तैनात करण्याची योजना ...