लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
india china faceoff : भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव आहे. यामुळे ही घटना चुकून घडणे तसे अशक्य आहे. प्रोटोकॉलनुसार अजानतेपणी सीमा पार केल्यास शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना परत त्यांच्या देशाकडे सोपविले जाते. ...
Xiaomi Weather App Arunachal Pradesh News: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने असल्याने सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचे तणावाचे वातावरण आहे. या तणावाच्या वातावरणादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...
India China FaceOff News : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात तैनात केलेले सैन्य, अशा तणावाच्या पार्श्वभूमीवर एक संसदीय समिती दोन दिवसांचा लडाख दौरा करणार आहे. २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी हा दौरा होणार आहे ...
India, China, America News: वुहानच्या विषाणूबाबत तपास करण्याची मागणी केली म्हणून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने ऑस्ट्रेलियालाही धमकावले होते. चीनच्या या कारवायांविरुद्ध आम्ही भागीदार व मित्र बनण्याची गरज आहे. ...
aatm nirbhar bharat News : मोदींनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला आता यश मिळताना दिसू लागले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांमध्ये चीनसोबत होणाऱ्या व्यापारातील तुटीमध्ये तब्बल निम्म्याने घट झाली आहे. ...
Nilesh Rane News : चीनचं राहू द्या, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आहे. येथे एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा, असा सल्ला निलेश राणेंनी राहुल गांधींना दिला आहे. ...