Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
Celebrating Happy Independence Day 2021: मोबाइलचा प्रसार मात्र भारतात फार झपाट्याने झाला. आज तर देशातील दैनंदिन व्यवहार मोबाइलच्याच बळावर सुरू आहेत. ...
Independence Day 2021: देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून स्वातंत्र्य दिन सोहळ्यास सुरुवात केली आहे. ...
Celebrating Happy Independence Day 2021: सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ वर्षांमध्ये आपण या ठळक धोरणासंदर्भात विचारविनिमय करत त्या आणल्या आणि राबविल्याही. ही सगळी क्षेत्रे आपल्यासाठी नवीन होती तरीही पहिल्या २० वर्षात आपण प्राथमिक स्तरावर का असेना उत्तम का ...
Celebrating Happy Independence Day 2021: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले "ट्रिस्ट विथ डेस्टिनी' (नियतीशी करार) हे भाषण हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका ऊर्जस्वल ठेवा आहे. त्या भाषणाचा हा भावानुवाद... ...
Celebrating Happy Independence Day 2021 : मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "हे वर्ष नवीन ऊर्जा, चेतना घेऊन येईल" असं मोदींनी म्हटलं आहे. ...
President's Medal : केंद्रीय राखीव पोलीस दलातील दिवंगत हवालदार सुनील काळे (सोलापूर) यांना मरणोत्तर ‘राष्ट्रपती शौर्यपदक’ जाहीर झाले तर उर्वरित ६७ अधिकारी व अंमलदार हे महाराष्ट्र पोलीस दलातील आहेत. ...
Narendra Modi : रविवारी देशात ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सामाजिक दुही दूर सारून एकोपा वाढावा यासाठीच फाळणी वेदना स्मृतिदिन पाळण्यात येणार आहे. देशातील सर्व लोकांमध्ये सलोखा काय ...
सेवाग्राम हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वर्धा आणि सेवाग्राममध्ये बराच काळा वास्तव्य राहिल्याने जिल्ह्याचे स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ चा नारा द ...