लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Congress change Twitter DP: पंतप्रधान मोदींनंतर, आता काँग्रेसनंही बदलला ट्विटरचा प्रोफाईल फोटो, लिहिला हा खास मेसेज - Marathi News | After PM Narendra Modi, now Congress also changed Twitter profile photo, will write a special message rahul and priyanka gandhi also change social media profile picture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनंतर, आता काँग्रेसनंही बदलला ट्विटरचा प्रोफाईल फोटो, लिहिला हा खास मेसेज

काँग्रेसने तिरंग्यासह असलेले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो लावला आहे. ...

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठाण्यात होणार 'उत्सव ७५'चा जागर - Marathi News | Naresh Mhaske says Utsav 75 named Festival will be held in Thane on the occasion of 75th year of Independence Day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठाण्यात होणार 'उत्सव ७५'चा जागर

'उत्सव ७५' च्या स्वागताध्यक्षपदी माजी महापौर नरेश म्हस्के ...

मरिन ड्राईव्ह किनारी लेझर शो अन् ५० लाख तिरंगा ध्वजाचे होणार मोफत वाटप! - Marathi News | Marine drive coastal laser show and free distribution of 50 lakh tricolor flag! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरिन ड्राईव्ह किनारी लेझर शो अन् ५० लाख तिरंगा ध्वजाचे होणार मोफत वाटप!

Mumbai : या अभियानात बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व निवासस्थानांवरती भारतीय एकात्मकतेचे प्रतीक असलेला तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी महानगरपालिकेच्या विभाग स्तरावरुन सुमारे ५० लाख तिरंगा ध्वजाचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे. ...

देशभर फडकतोय नांदेडचा तिरंगा ध्वज; १५ ऑगस्टसाठी १८ हजार राष्ट्रध्वज तयार केले जाणार - Marathi News | Tricolor flag of Nanded is flying all over the country; 18 thousand national flags will be prepared for August 15 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देशभर फडकतोय नांदेडचा तिरंगा ध्वज; १५ ऑगस्टसाठी १८ हजार राष्ट्रध्वज तयार केले जाणार

संपूर्ण देशात नांदेड आणि कर्नाटक राज्यातील हुबळी या दोनच ठिकाणी राष्ट्रध्वज निर्माण केले जातात. ...

Har Ghar Tiranga Campaign : 13 ते 15 ऑगस्टदरम्यान देशातील प्रत्येक घरावर तिरंगा, अमित शाहंचं देशवासियांना खास आवाहन - Marathi News | BJP leader HM Amit shah urges people to join har ghar tiranga campaign by hoisting tricolour at their homes from 13 to 15 August | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :13 ते 15 ऑगस्टदरम्यान देशातील प्रत्येक घरावर तिरंगा, अमित शाहंचं देशवासियांना खास आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘हर घर ... ...

परेश रावल यांचं ट्विट चर्चेत, देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे शिकवण्यापेक्षा... - Marathi News | Paresh Rawal's tweet in the discussion, rather than teaching how the country got independence .. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परेश रावल यांचं ट्विट चर्चेत, देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे शिकवण्यापेक्षा...

मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा समर्थक परेश रावल यांनी  स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन एक ट्विट केलं आहे. रावल यांचं ... ...

कृष्णा काठावर आजपासून नदी उत्सवाचे आयोजन - Marathi News | On the backdrop of the nectar festival of independence a river festival will be organized on the of Krishna River sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा काठावर आजपासून नदी उत्सवाचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ते २५ डिसेंबर या कालावधीत नदी उत्सव साजरा केला जाणार आहे. ...

'त्या' मुलीची अन् माझी ओळख नाही पण; विक्रम गोखलेंनी पुन्हा ठामपणे सांगितलं - Marathi News | I don't know Kangana Ranaut; Vikram Gokhale reiterated about independence statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' मुलीची अन् माझी ओळख नाही पण; विक्रम गोखलेंनी पुन्हा ठामपणे सांगितलं

मराठी माणूस आज भरडला जात आहे. सध्याचे सरकार हे चुकलेले गणित आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी महाआघाडी सरकारवर केली होती ...