लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Independence Day 2022| स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादिनी शंकर महाराज समाधी मठातही 'हर घर तिरंगा' - Marathi News | Shankar Maharaj Samadhi decorated with Tricolor on Independence Day pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादिनी शंकर महाराज समाधी मठातही 'हर घर तिरंगा'

'हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत तिरंगा लावण्याचे आवाहन... ...

लोकमत परिवारातर्फे कोल्हापुरात उत्साहात ध्वजारोहण - Marathi News | Flag hoisting in Kolhapur by Lokmat Family | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकमत परिवारातर्फे कोल्हापुरात उत्साहात ध्वजारोहण

‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीतर्फे प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातो. ...

पंतप्रधान मोदींवर ड्रोन हल्ला होऊ नये म्हणून तैनात होती जबरदस्त लेझर सिस्टम, पाहा VIDEO - Marathi News | powerful laser system was deployed to prevent drone attacks on Prime Minister narendra modi watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींवर ड्रोन हल्ला होऊ नये म्हणून तैनात होती जबरदस्त लेझर सिस्टम, पाहा VIDEO

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाच्या पंतप्रधानांनी देशाला संबोधित करण्याची प्रथा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देशवासियांना संबोधित करताना आपल्या १ तास २३ मिनिटांच्या भाषणात विविध मुद्द्यांव ...

सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यभर राबवून राज्यही शिक्षणात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील- दीपक केसरकर - Marathi News | Implementing the Sindhudurg pattern across the state, the state is also striving to be a leader in education - Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यभर राबवून राज्यही शिक्षणात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील- दीपक केसरकर

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त येथील पोलीस परेड ग्राऊंडवर शालेय शिक्षण मंत्री  केसरकर यांच्या हस्ते  शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. ...

रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबध्द- उद्योगमंत्री उदय सामंत - Marathi News | Government is committed for the development of Ratnagiri district- Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबध्द- उद्योगमंत्री उदय सामंत

शेती सोबतच उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोणातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया वित्तसहाय्य योजना जिल्हयात सुरु करण्यात आली आहे. ...

Sonia Gandhi : "मोदी सरकार स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान तुच्छ लेखण्याचं काम करतंय"; सोनिया गांधींचं टीकास्त्र - Marathi News | Independence Day 2022 Congress Sonia Gandhi attack on modi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकार स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान तुच्छ लेखण्याचं काम करतंय"; सोनिया गांधींचं टीकास्त्र

Congress Sonia Gandhi And Modi Government : देशात खोटा इतिहास सांगून संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही त्याचा जोरदार विरोध करू, असा इशारा सोनिया गांधी यांनी दिला आहे. ...

Independence Day 2022 : हृदयस्पर्शी! फाळणीत वेगळे झालेल्या 2 भावांची तब्बल 70 वर्षांनी झाली भेट: डोळे पाणावणारी घटना - Marathi News | Independence Day 2022 two brothers were separated in the partition they met after 70 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! फाळणीत वेगळे झालेल्या 2 भावांची तब्बल 70 वर्षांनी झाली भेट: डोळे पाणावणारी घटना

Independence Day 2022 : फाळणीत वेगळे झालेल्या दोन भावांची तब्बल 70 वर्षांनी भेट झाली आहे. ...

"…त्यावेळी लोक म्हणायचे सरकार ५ काय २५ वर्ष चालणार," अजित पवारांची तुफान फटकेबाजी - Marathi News | ncp leader of opposition ajit pawar speaks on eknath shinde government commented on sanjay raut statement independence day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"…त्यावेळी लोक म्हणायचे सरकार ५ काय २५ वर्ष चालणार," अजित पवारांची तुफान फटकेबाजी

जर पुढची पिढी कर्तुत्ववान असेल त्याला मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे, अजित पवार यांचं वक्तव्य. ...