ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रे मिळत नसल्याने तसेच शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या खुर्चीची आरती करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. ...
भिवंडी येथून चेन्नई येथे माल घेवून जाण्यासाठी दहा चाकी ट्रक निघाला होता. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील काळेवाडी नं.१ गावच्या हद्दीत आल्यानंतर हा अपघात घडला. ...
टाकळी बंधाऱ्यात काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी व पंढरपूरच्या वारीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर ऐन उन्हाळ्यात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. ...