महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारणीवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. ...
मराठी भाषा जतन व संवर्धन करणाऱ्या दृष्टीने राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी करावी अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ असा इशारा शिवसेनेचा पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी घेतला आहे ...
राजकारणात सदाबहार व्यक्तिमत्व म्हणून रावसाहेब दानवे ओळखले जातात.. आपल्या शैलीमुळे, आपल्या भाषेमुळे ते सतत चर्चेत असतात.. रावसाहेबांना आपल्या ग्रामीण भाषेचा, आपल्या रांगड्या स्वभावाचा प्रचंड अभिमान.. तसं त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवलय..तर हेच दानवे सध् ...
Aurangabad International Airport : चिकलठाणा विमानतळाचा या योजनते समावेश झाला तर औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतीमाल देशाच्या विविध बाजारपेठेत कमी वेळेत पोहचेल. ...