देशभक्ती आणि देशद्रोहीचं प्रमाणपत्र देणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही ५२ वर्ष झोपेत होते तेव्हा मी तिरंगा हातात घेऊन फिरत होतो असं जलील यांनी सांगितले. ...
Imtiaz Jaleel: केवळ हिंदुत्व दाखवण्यासाठी व बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद नामांतराचा निर्णय घेतला, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली. ...