बीसीसीआयने घातलेल्या बंदीमुळे भारतीय संघाकडून खेळता येणार नसेल, तर दुसऱ्या देशाकडून खेळण्याची शक्यता वर्तवणाऱ्या एस.श्रीसंतच्या प्रयत्नांना बीसीसीआयने सुरूंग लावले आहेत. ...
पूर्वीच्या काळी निश्चित कालमर्यादा नसलेल्या कसोटी सामन्यांना पुढे पाच दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली. मात्र आता कसोटी क्रिकेटच्या वेळेत अजून एक मोठा बदल होणार असून, आता... ...