Bangladesh vs India Cricket Dispute: भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. बांगलादेशातील हिंदू धर्मीयांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ बीसीसीआयने मुस्तफिजुर रेहमानला आयपीएलमधून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते ...
क्रिकेटच्या मैदानात सध्या एक अजब 'ड्रामा' सुरू आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नकार दिला आहे. म्हणे मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढलं म्हणून त्यांना भारतात असुरक्षित वाटतंय! ...
ICC T20 World Cup 2026: भारताचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याने आगामी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदवर तीव्र शब्दांत टीका केली. ...