भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाने ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यातच, आज झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यातही भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सहज विजय मिळवला. ...
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भारताच्या गोलंदाजांनी तिखट मारा करत त्यांना ११३ धावांवर रोखण्यात यश मिळवले आहे. ...
जी गोष्ट इतके दिवस फक्त पुरुषांच्या खेळाबद्दल बोलली जात होती, धोनी इफेक्ट नावाची. राइज ऑफ स्मॉल टाउन पॉवरची. या महिला संघावर जरा नजर घाला आणि पहा, कुठून कुठंवरचा संघर्ष करत या खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. म्हणून ही ...