महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ वर्षात परीक्षेसाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी २१ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
SSc, Hsc Result Day Kolhapur- नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूर विभागाचा दहावीचा निकाल ३०.१७ टक्के, तर बारावीचा निकाल १४.८० टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दह ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२३) जाहीर होणार आहे. ...
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ... ...
तोंडाला मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंग राखत कोल्हापुरात बारावीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी गुणपत्रिका घेतल्या. त्यामुळे महाविद्यालयांचा परिसर काहीसा गजबजला. यंदा कोरोनामुळे निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी या गुणपत्रिकांच्या वितरणा ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१) दुपार ...