महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
Maharashtra 10th 12th Supplementary Exam Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलैमध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर केला. ...
Shalarth ID Ghotala Maharashtra: १२वीच्या निकालानंतर गुणांवर आक्षेप असलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला आहे. २४ जूनपासून दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षासुद्धा सुरू होणार आहे. ...
म्हासुर्ली - राधानगरी : बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याच्या नैराश्येतून कोनोली तर्फ असंडोली पैकी कुपलेवाडी (ता. राधानगरी) येथील विद्यार्थिनी ... ...
Mira Road News: मीरारोडच्या सर्वोदय संकुलात राहणारे नौदलातून निवृत्त झालेले ७६ वर्षीय विद्यार्थी गोरखनाथ मोरे हे १२ वीच्या परीक्षेत कला शाखेतून ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा मुलगा देखील नैदलातून निवृत्त झाला असून गोरखनाथ हे १९७१ च्य ...