अन्य तरुणांप्रमाणे शिक्षण घेऊन नोकरीसाठी मुंबई किंवा अन्य शहरांकडे जाण्याऐवजी गावातच राहून शेती करण्याचा निर्णय भडे येथील महेश रामचंद्र तेंडुलकर या तरुणाने घेतला आणि काजु आंबा, सुपारी, नारळ लागवड करून बागायती विकसित केली. ...
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांची प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी आधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर कराव ...
संत्र्याचे काढणीपश्चात होणारे नुकसान कमी होऊन, संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळण्यास तसेच, चांगल्या प्रतीचा संत्रा देशांतर्गत व परदेशातील बाजारपेठेत पाठविण्यास मदत होणार आहे. त्यासाठी संत्रा प्रक्रिया केंद्रांना शासनाने मान्यता दिली आहे. ...
नवीन विहीर खोदण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्याला चार लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना विहीर खोदणाऱ्यांची संख्या वाढत नव्हती. यावर पर्याय म्हणून आता प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान १५ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याची परवानगी राज ...
आपल्या देशात या पिकाची शेती मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, इत्यादी तसेच काही पूर्वोत्तर राज्यामध्ये केली जाते. थोडक्यात, सर्वच राज्यांमध्ये अल्प प्रमाणात ड्रॅगन फ्रुट शेती बघायला मिळते. ...
काजू पिक सध्या पालवी ते मोहोर अवस्थेत असून पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिल्याने परिणामी आर्द्रतेत वाढ आणि तापमानात घट झाल्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. ...
कोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही आंबा बागांमध्ये तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा बागांमध्ये प्रादुर्भाव ओळखून त्वरीत उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे. ...