रावेर शहरातील उत्तरेला निसर्गदत्त म्हणून उभ्या असलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांगा अन् दक्षिणेला असलेल्या तापीच्या खोऱ्यातील सुपीक पठार पाहता, तालुक्याला केळीचे माहेरघर वा केळीच्या आगाराची वैभवसंपन्नता आहे. ...
Kesar Mango वातावरणातील बदल, थंडीचे कमी प्रमाण, जानेवारी-फेब्रुवारीत वाहिलेली कोरडी हवा या बाबींमुळे आंब्याला तीन टप्प्यांत मोहर आल्याने पिकणाऱ्या आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता दिसते आहे. ...
farmer success story बांबवडे (ता.पलूस) येथील तरुण शेतकऱ्याने २० गुंठे क्षेत्रात पहिल्या दोन पिकात ९ लाखांचे पेरूचे उत्पन्न घेतले तर या तिसऱ्या वर्षात पंधरा लाखांवर उत्पन्न घेण्याची जिद्द बाळगली आहे. ...
वातावरणातील बदलाचा परिणाम फळबागांवर होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी प्रचंड प्रमाणात आलेला मोहर आणि कैऱ्यांनी लदबदलेली झाडे आता मोकळी होऊ लागल्याने याचा परिणाम आंबा उत्पादनावर होणार आहे. ...
दोन्ही देशांनी नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कृषी सहकार्य करार आणि कार्य आराखड्यावर स्वाक्षरी करून परस्परांमधील कृषी भागीदारी मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ...
Farmer Success Story जम्मू काश्मीर भागातून येणारी सफरचंदे आता कोल्हापूरच्या मातीत पिकत आहेत. येथील हवामानात बदल असला तरी शेतकरी सफरचंदाची शेती करू शकतो, हे यामुळे सिद्ध झाले आहे. ...
शेती हा माणसाचा आद्य व्यवसाय समजला जातो. अन्न, हवा, पाणी हे तीन घटक मनुष्याचे या पृथ्वीवर अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. साधारणता १० हजार वर्षांपूर्वी मानव शेती करायला लागला असे मानले जाते. ...