Benefits Of Bamboo Farming : बांबू शेतीचे शेतकऱ्यांना विविध फायदे आहेत. ज्यात उत्तम परताव्याच्या आर्थिक फायद्यांसह शेतकऱ्यांचा मजुरांवर होणाऱ्या खर्चातही बचत होते. ...
शासन पातळीवर दबाव आणून पीजीआर कंपन्यांच्या बाबतीत धोरण निश्चित होऊन कायदा अस्तित्त्वात आला तरच शेतकऱ्यांच्या फसवणुकीला लगाम बसू शकतो, हे वास्तव आहे. ...
Mango Thrips हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. दिवसा कडक उन, मध्येच ढगाळ हवामान, रात्री पडणारी थंडी, त्यातही सातत्य नसल्याने तुडतुडा, कीडरोगाचा प्रादुर्भाव आंबा पिकावर झाला आहे. ...
गेली २५ वर्ष द्राक्ष निर्यात करणारे रमाताई व प्रगतिशील शेतकरी ऋतुपर्ण मेहेर यांनी पहिल्यांदाच आपल्या शेतात लावलेल्या ३ एकर क्षेत्रातील शेतातून उत्पादित केळींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे. ...
महाराष्ट्रातून केळी निर्यात वाढू लागली आहे. केळीचे शास्त्रोक्त पध्दतीने उत्पादन घेतल्यास केळीची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य आहे. तसेच शेतकऱ्यालाही चांगला अर्थिक मोबदला मिळू शकेल. ...
Fruit Crop Insurance : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना मृग बहार सन २०२४ मध्ये विमा भरलेल्या बीड जिल्ह्यातील ३४२३ अर्जदारांच्या क्षेत्रावर जाऊन तपासणी केली जात आहे. तपासणी दरम्यान आतापर्यंत ७२५ ठिकाणी फळबागा नसणे, अधिकचे क्षेत्र दाखवणे, झाडे ...