उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नाव बदलण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. सनातनी समाजासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी व्यक्त केली. ...
भारताची सीमा २२,६२३ किलोमीटर लांब आहे. यात बांग्लादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भुटान आणि अफगाणिस्तान या देशांसोबतची १५,१०६ किमी जमिनीवरील सीमा आहे. ...
गुन्ह्याची निर्गती ६० दिवसात होणे अपेक्षित असताना गुन्ह्याचे दोषारोपपत्र विहीत मुदतीत न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे ...
धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत तब्बल १ कोटी ८४ लाख रुपये इतकी रक्कम सापडली होती. या रक्कमेप्रकरण माजी आमदार अनिल गोटे यांनी गंभीर आरोप केला आहे. ...