Nagpur News भारतातील साम्राज्य विस्तारासाठी १८२१ मध्ये ब्रिटिशांनी सैनिकी कॅम्प उभारला. . या परिसरात बांधण्यात आलेल्या विहिरींच्या बळावर तब्बल १४० वर्षे (१९६१ पर्यंत) छावणीची तहान भागविण्यात आली. ...
Nagpur News गोंडराजा बख्त बुलंद महिपत शहा राजाने १७०२ मध्ये सत्तासंघर्षाच्या सावटात बारा गावांचे मिळून नागपूर आकाराला आणले आणि गोंड राज्याची राजधानी म्हणून नेमले. मात्र, त्याच राजघराण्याच्या स्मृती नामशेष झाल्या आहेत. ...
या किल्ल्यात शेकडो भुयार आहेत आणि तळघरे आहेत. ज्यांबाबत सांगितलं जातं की, आजपर्यंत कुणीही या भुयारांचं गुपित कुणी उलगडू शकलं नाही. या किल्ल्याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. ...
Maharani Gayatri Devi : महाराणी गायत्री देवी यांचा जन्म २३ मे १९१९ मध्ये यूनायटेड किंगडम लंडनमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव जितेंद्र नारायण आणि त्यांच्या आईचं नाव इंदिरा देवी होतं. ...
Treasure in india: भारतामध्ये अनेक अशा जागा आहेत जिथे अफाट खजिना दडलेला आहे. मात्र आतापर्यंत कुणालाही हा खजिना शोधता आलेला नाही. तसेच ज्या खजिन्याचा शोध लागला आहे त्याच्यापर्यंत पोहोचणे सोपे नाही. या खजिन्यांमध्ये एवढी संपत्ती आहे जिच्या माध्यमातून ...
आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराबाबात सांगणार आहोत, जेथून सायंकाळी होताच लोक पळून जातात. रात्री तर इथे चुकूनही कुणी थांबत नाहीत. यामागचं कारण असं सांगितलं जातं की, जी व्यक्ती इथे रात्री थांबते, ती व्यक्ती दगड बनते. ...
नाशिक : उत्तर प्रदेशातील लखनौ विद्यापीठातील पदवीपूर्व अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात नाशिकनजीकचे भगूर ही जन्मभूमी असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, महा ...