हिंदीसोबत इंग्रजीचाही राजभाषा म्हणून वापर त्यानंतरही सुरु ठेवण्याची मुभा देणारा संसदेने १९६३ मध्ये केलेला राजभाषा कायदा घटनाबाह्य नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे ५९व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेच्याय अंतिम फेरीस सुरुवात झाली आहे. उडाण एक झेप व हेमेंदू रंगभूमीतर्फे सादर झालेल्या ‘व्हॉट अबाऊट सावरकर’ या नाटकाने या स्पर्धेचे उद्घाटन झाले. ...
‘तुम आऐ तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला’ पण, तो चंद्र कसा निघाला. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत त्याचे तुकडे पडत गेले आणि नाहीसा झाला, शून्य झाला. ...
जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे ...
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. चंद्रकांत शामराव रागीट यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकतीच या पदाची जबाबदारी स्वीकारली. ...
मध्ययुगातील साहित्य आणि अभिजात साहित्य या प्रकारात भरीव योगदान दिल्याबद्दल डॉ. दीक्षित यांना साहित्य अकादमीतर्फे भाषा सन्मान प्रदान करण्यात आला होता. ...