राज्यातील शक्तिपीठ स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेने करावयाची असून त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले. ...
मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील चारोटी (सूर्या नदी पुलावर) येथे ४ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या अपघातात उद्योगपती सायरस मिस्त्री आणि जहांगीर या दोघांचा मृत्यू झाला होता. ...