Bird Flu : कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू, व्हायरल इनफेक्शन, फूड पॉयझन किंवा उष्माघाताने झाला का, याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होणार आहे. ...
कोंबडीमध्ये घामाच्या ग्रंथी नसल्याने उष्णतेचे उत्सर्जन हे मुख्यत्वे श्वसनातून केले जाते. आत येणारी थंड हवा, फुफ्फुसाला जोडून असणाऱ्या विशिष्ट हवेच्या पिशव्या शरीरात आतपर्यंत घेऊन जातात आणि आतील उष्मा बाहेर काढतात. ...
Heatwave in Maharashtra: पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल. रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो. ...
Tips For High Milk Production In Summer : हिरवा आणि कोरड्या चाऱ्याचा पुरेसा पुरवठा न होण्यामुळे जनावरांच्या आहारात मोठे बदल घडतात, ज्याचा परिणाम त्यांच्या रवंथावर आणि दूध उत्पादनावर होतो. ...
Weather Update : मागील काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी थंडी वाढत असल्याने पाहायला मिळत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच जालना जिल्ह्याचा पारा ३८ अंशाच्या वर पोहोचला आहे. ...