ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रक्तदान हे श्रेष्ठदान असते, असे म्हटले जाते. मात्र, काही जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. ...
बदलणारी जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे प्रत्येकानेच आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या अगदी लहानग्यांपासून तरूणांना आणि वद्धांनाही सतावणारी समस्या म्हणजे, हृदयविकार. ...
वर्षातील सर्वात आवडता ऋतू म्हणजेच हिवाळा सुरू आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये वर्षातून अधिक काळ उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो, ज्यामुळे हिवाळा ऋतूतील थंडावा या उष्णतेपासून मोठ्या प्रमाणात आराम देतो. ...
मानवाच्या हृदयात चार ‘वॉल्व’ असतात. जर कुठला ‘वॉल्व’ खराब झाला तर त्याला ‘ओपन हार्ट सर्जरी’च्या मदतीने बदलविले जाते. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सामान्य होईपर्यंत दोन महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो. परंतु आता ‘ट्रान्स क्यूटेनियस वॉल्व रिप्लेसमेंट’ (ट ...