दिवाळीपूर्वीच स्थिती गंभीर झाली असून नंतर काय होईल या चिंतेने लोक हैराण आहेत. या विषारी हवेमुळे अनेकांना श्वास घेणे कठीण झाले असून अनेकांना डोकेदुखी, सर्दी-खोकल्यापासून आराम मिळत नाहीये. ...
आरोग्य चांगलं राखण्यामागे आपण सेवन करत असलेल्या आहाराचा फार मोठा वाटा असतो. पौष्टीक आहाराअभावी अनेक लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. त्यामुळे आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी योग्य तो आहार घेणं गरजेचं असतं. ...
वेगवेगळ्या शोधांमधून हे स्पष्ट झालं आहे की, आनंदी वैवाहीक जीवन जगणारे लोक जास्त निगोरी आणि फिट राहतात. पण याच्या मागचं खरं कारण तुम्हाला माहीत आहे का? ...
सध्या भारतात दिल्लीसह अनेक शहरांमध्ये वायूप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील हवा श्वास घेण्यासाठी अत्यंत घातक असून यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांसोबतच स्किन प्रॉब्लेम्स आणि श्वसनासंबंधी विकारांनी अनेक जण त्रस्त आहेत. ...
थंडी सुरू झाली की तिच्यासोबत अनेक छोट्या छोट्या आजारांचंही आगमन होतं. अशामध्ये अॅन्टी-बायोटिक्स घेण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांनी या आजारांवर उपचार करण्याचा प्रयत्न करा. ...