भारतीय संस्कृतीनुसार जेवताना खाली, जमिनीवर मांडी घालून जेवलं जातं. आधी एखाद्या समारंभामध्ये जेवणासाठी पंगती मांडल्या जायच्या. पुढे बदललेल्या पद्धतीनुसार आणि पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत भारतातही रूढ झाली. ...
सध्या सगळीकडे धुमधडाक्यात लग्नसराई सुरू आहे. आठवड्यातल्या एखाद्या दिवशी तरी नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी जावचं लागतं. मग लग्नामध्ये जाणं, तिथलं जेवणं जेवणं आलचं ...
सध्या वातावरणातील गारवा वाढला असून खरचं थंडीला सुरुवात झाली, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. वातावरणातील थंडावा आणि शुष्क हवा यांमुळे इन्फेक्शन पसरण्याचा धोका अधिक असतो. ...
वातावरणातील धूळ, प्रदूषण किंवा शरीराच्या इतर कारणांमुळे त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. कालांतराने हे पिंपल्स निघून जातात पण जाताना ते अॅक्ने मागे सोडून जातात. ...
जिल्ह्यात बालग्रामविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ४१ टक्के बालकेच सर्वसाधारण श्रेणीत आले आहेत. तर ४ बालकांनी हे केंद्रच सोडल्याने पुन्हा त्याच श्रेणीत राहिल्याचे दिसून येत आहे. तर आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची १४२९ बालके ...
सत्यनारायणाच्या पुजेसाठी आवर्जुन करण्यात येणाऱ्या रव्याच्या प्रसादाची चवच भारी असते. घरी एखादा समारंभ असो किंवा एखादा सण. रव्याचा शिरा सर्रास करण्यात येतो. मऊ लुसलुशीत शिरा खाण्यासाठी चवदार आणि पौष्टीक असतो. ...
परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं. ...