सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे काम करणं तर सोपं झालं आहेच, परंतु नात्यांमध्ये दुरावा आला आहे. आधी जिथे आई-वडिल आपल्या मुलांना वेळ देत असतं. त्यांना गोष्टी सांगत असत, त्यांच्याबरोबर खेळत असतं, एवढंच नाही तर मुलांचा अभ् ...
कोणत्याही पदार्थांची चव वाढविण्यासाठी अनेकजण त्यामध्ये बटर किंवा लोणी एकत्र करतात. मग ती दाल मखनी असो किंवा पावभाजी. पनीर बटर मसाला असो किंवा बटर पराठा. ...
जगभरामध्ये 7 एप्रिल हा दिवस वर्ल्ड हेल्थ डे म्हणजेच, जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस आरोग्यासंदर्भात लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात येतो. ...
थंडी असो किंवा उन्हाळा, मोठी माणसं असो किंवा लहान मुलं, सर्वांना दिवसभर सॉक्स वापरावे लागतात. अनेक शाळांमध्ये तर ड्रेस कोड असतो, त्यामुळे सॉक्स वापरणं बंधनकारक असतं. ...
महिलांना येणारी मासिक पाळी हे एक नैसर्गिक चक्र असतं. यामध्ये घाबरण्यासारखं काही नसतं. साधारणतः महिलांचं मासिक चक्र 28 दिवसांचं असतं. पण अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे मासिक पाळी उशिरा येते. ...