शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार करत, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर केला आहे. ...
एकामागून एक सोलापूर जिल्ह्यातील पाचवा साखर कारखाना ताब्यात घेण्याच्या तयारीत असलेल्या ओंकार ग्रुप तसेच लोकमंगल उद्योग समूहाने साखर कारखाने सुरू होऊन ३८ दिवस उलटले तरी ऊस दर जाहीर केला नाही. ...
महिनाभरात अवघे १७८ साखर कारखाने सुरू झाल्याची नोंद साखर आयुक्त कार्यालयात झाली आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत राज्यात १४७ साखर कारखाने सुरू झाले होते. त्यात वरचेवर वाढ होत आहे. ...
चालू गळीत हंगामात राज्यासह जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखान्यांनी वाढवलेल्या स्वतःच्या गाळप क्षमतेमुळे या हंगामात उसाची पळवापळवी होण्याची चिन्हे आहेत. ...
bhogawati sugar frp परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामातील गाळप झालेल्या १९ हजार टन उसाची बिले जमा केली आहेत. ...
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला. गळीत हंगाम सुरू असताना अनेक शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी मुकादमांकडे विनवण्या कराव्या लागतात. ...