Pik Nuksan Bharpai मान्सूनपूर्व पावसाने नुकसान झालेल्या उन्हाळी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार पंचनाम्याचे काम सुरू झाले असले तरी अनेक शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप दिल्यानंतर पिकांची काढणी केली आहे, त्यामुळे पंचनामा कशाचा क ...
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने लागण हंगाम सन २०२५-२६ साठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या सल्ल्याने ऊस लागण धोरण जाहीर केले आहे. ...
ustod kamgar yojana राज्यात आजमितीला अंदाजे १० लाखांच्या आसपास ऊसतोड कामगार आहेत. मध्यंतरीच्या काळात ग्रामसेवकांमार्फत कामगारांची नोंदणी केली जात होती. ...
दरवर्षी मे महिना आला की, बाजरी पीक काढणीला सुरुवात होत असते. परंतु, यावर्षी अवकाळी अवकाळी पावसामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली असून, बाजरी पीक परिपक्व होण्याच्या आधी काढणी करावी लागत आहे. ...