भारतात परतल्यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी मोदींनी क्रिकेटर्सशी संवाद साधला. मोदींशी संवाद साधताना अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्यानेही त्याच्या भावना व्यक्त करत ट्रोलर्सला चोख उत्तर दिलं आहे. ...
हार्दिक-नताशामध्ये बिनसल्याच्या आणि त्यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. असं असताना टी-२० वर्ल्ड कपदरम्यानही नताशा दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. अशातच नताशाने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर ...
टी-२० क्रमवारी; आयपीएल’मध्ये मुंंबईचा नवा कर्णधार म्हणून चाहत्यांच्या हुल्लडबाजीचा सामना केल्यानंतर पांड्याने टी-२० विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली आहे. ...
भारतात परतताच टीम इंडियाचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हॉटेलच्या बाहेर भांगडा करत त्यांचा आनंद व्यक्त केला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...