मी संघ व्यवस्थापनाकडे विश्रांतीची मागणी केली होती, असे भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने स्पष्ट केले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. ...
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली आहे. या सामन्यांसाठी भारतीय संघात मोठे फेरबदल करण्यात आले नसले तरी... ...
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा आज 5 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. दुस-या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यामुळे विराट कोहलीच्या 29 व्या वाढदिवसाच्या आनंदावर नक्कीच विरजण पडलंय. ...
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-20 सामन्यात 53 धावांनी लोळवले. ...
पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना थोडक्यात गमावल्याने आॅसीला व्हाइटवॉश देण्याची संधी हुकली खरी, पण भारतीयांनी राखलेले वर्चस्व जबरदस्त होते. ...
हार्दिक पंड्याला इंदोर वनडेत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवण्याचा कोच रवी शास्त्री यांचा निर्णय मास्ट्ररस्ट्रोक ठरला आहे. बडोद्याचा हा अष्टपैलू खेळाडू जगातील कोणत्याही मैदानात चौकार आणि षटकार ठोकू शकतो, असं रवी शास्त्री म्हणाले. ...
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पांड्यानं आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. त्याची ही फटकेबाजी सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला चांगलीच महागात पडली आहे. ...