गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून राजकारणालाही तोंड फुटले असून, या हल्ल्यांसाठी काँग्रेसला जबाबदार धरत जेडीयूने राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. तर काँग्रेसने या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उत्तर मागितले आहे. ...
बिहारी मजुराने चिमुकलीवर केलेल्या बलात्कारानंतर गुजरातमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीयांमध्ये पेटलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. ...
येथील चाणक्यपुरी उड्डाणपुलापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारला जाणा-या खासगी बसेसमधून स्वगृही परतण्यासाठी सध्या अनेक परप्रांतीय मजुरांची गर्दी उसळली आहे. ...
देशाच्या अर्थव्यवस्थेत असलेला काळापैसा हा गंभीर विषय बनला आहे. काळ्यापैशाचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारकडून नोटाबंदीसारखा जालीम उपायही योजून झाला आहे, मात्र देशातील काळ्यापैशाच्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. ...