ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला प्रवासी आणि नागरिक कंटाळले असून पालकमंत्र्यांनी अनेक बैठका घेऊनही ही समस्या दूर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
Gujarat News: आतापर्यंत कान, नाक आणि डोळे यांच्या समस्या एकमेकांशी निगडित असल्याचे मानले जात होते. मात्र आता गुजरातमधील सूरत येथून एक अजब घटना समोर आली आहे. ...
मागील वर्षी समाधानकारक भाव मिळाल्याने या वर्षी ऊस बागायतदार पट्टा अशी ओळख असलेल्या राहुरी तालुक्यात कांदा पिकाखालील क्षेत्र वाढले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. ...
Keli Niryat राज्यात या जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होते. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठ व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात. ...
CRPF killed live in partner: पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्याची तिच्याच लिव्ह इन पार्टनरने हत्या केली. हत्या केल्यानंतर सीआरपीएफ जवान महिला ज्या ठिकाणी सेवेत होती त्याच पोलीस ठाण्यात शरण गेला. ...