द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करणारे सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र वाघमोडे यांनी ढबू मिरची उत्पादनाचा विक्रम केला आहे. मिरचीचे सरासरी १० तोडे होतात, पण वाघमोडे यांनी योग्य नियोजनाने तेराहून अधिक तोडे घेतले आहेत. ...
द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच द्राक्ष मालाचे पडलेले दर सध्या वाढू लागले आहेत. तापमानात वाढ होऊ लागल्याने द्राक्षांची गोडी वाढू लागली आहे. त्यामुळे बाजारपेठेत द्राक्ष मालाची मागणी वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. मात्र, उत्पादनात घट झाल्याचे ...
ज्वारी, बाजरीसारख्या पिकांचे कोवळे दाणे टिपण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी होते. या काळात शेतकऱ्यांना उपाययोजना करणे गरजेचे असते. पूर्वीच्या काळात शेतात बुजगावणे उभे करणे, मचाण उभारून राखण करणे, गोफण वापरून पक्ष्यांना हुसकावण्याचे प्रयत्न केले जात असत ...
राज्यात दरवर्षी निर्यातक्षम व गुणवत्ताधारक द्राक्ष उत्पादन वाढत असल्याने महाराष्ट्रीयन द्राक्ष निर्यातही वाढत आहे. रंगीत द्राक्षाची आयातही दरवर्षी कमी-कमी होताना दिसत आहे. यंदा तर भारतातून महाराष्ट्रातील ४३,८६७ कर्नाटकातील ११ अशा दोनच राज्यातून द्राक ...