द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. दुबई आणि सौदी अरेबिया या देशामध्ये १८ कंटेनरमधून १८४ टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. ...
अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीट, आंबा बागांमध्ये होणारा तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडीचा प्रादुर्भाव वेळेतच रोखता यावा, याकरिता कोकणातील आंबा पिकासाठी कृती दलाची निर्मिती करण्यात आली. आंबा पिकावर येणारी संकटे वेळेत रोखण्यासाठी संशोधन करण्याची मुख्य जबाबदा ...
सद्या सर्वच भागांतून मालाची आवक सुरू आहे. हंगामात आवक जास्त असल्याने शेतकऱ्यांना साधारण दर मिळतो. हंगामात द्राक्षांचा घाऊक बाजारात एका किलोचा प्रतवारीनुसार ५० ते ५५ रुपये दर मिळतो तर चांगल्या प्रतीच्या सुपर सोनाकाला किलोसाठी ८० ते १२० रुपये दर मिळत आ ...
राज्यात नुकत्याच झालेल्या गारपीटीमुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांडवड, येवला परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले, त्यातही हजारो हेक्टरवरील द्राक्षबागांचे गारपीटीत ... ...