राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
भिगवण : तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण करू नका, असे सांगण्यासाठी गेलेल्या सरपंच महिलेला ... ...