राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सांगली : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धेत बोरगाव (ता.कवठेमहांकाळ) प्रथम पटकविला आहे. सांडगेवाडी ... ...
सरपंचपदाच्या निवडणुका थेट झाल्या असल्या तरी उपसरपंच पदाची निवडणूक निवडून आलेल्या सदस्यांमधून नवनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली.... ...