राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
गणपती कोळी कुरुंदवाड: टाकवडे (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेत मंगळवारी रात्री अज्ञात शिवभक्त तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती ... ...
Rojgar Hami Yojana ग्रामीण भागातील स्वेच्छेने काम करायला तयार असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान शंभर दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कायमस्वरूपी उत्पादक मालमत्ता निर्माण करणे हे रोजगार हमी योजनेचे वैशिष्ट्य आहे. ...
कुरनूर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी बुधवारी कुरनूर धरणातून यावर्षी दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतीच्या सर्व म्हणजे सरपंचासह १८ सदस्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३९ नुसार ... ...