लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सिन्नर : सिन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी बुधवारी (दि.29) तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पा ...
नगरसुल ; येवला तालुक्यातील ग्रामपंचायतींचा १५ वित्त आयोगाचे बँकांमध्ये खाते उघडण्याची प्रोसेस प्रशासनातर्फे सुरू आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीची खाते ... ...
ग्रामपंचायतने झोपडपट्टीतील नागरिकांची अवस्था पाहून त्यांना नळ योजना, बोअरवेल, विद्युत पुरवठा त्यांच्या नागरी सुविधा पुर्ण केल्या. घरटॅक्स व ग्रामपंचायतीमधील दस्तऐवज बंद केल्याने त्यांना शासनाच्या योजनांना मुकावे लागत आहे. त्यांना अनेकदा झोपडपट्टी खाल ...
नांदूरवैद्य : कोरोनाचावाढता संसर्ग रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वी घेण्यात आलेला घोटी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपालिका प्रशासन व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत मागे घेण्यात आला. त्यामूळे नवीन नियमांनुसार घोटी बाजारपेठ पुन् ...
कळवण : शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, शहरवासीयांना मूलभूत सुविधा कमी पडून नये, तसेच अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील वीज वितरणव्यवस्थेचे गणेशनगर व शिवाजीनगर असे विभाजन करून स्वतंत्र वीज वितरणव्यवस्था कार्यान्वित क ...
नांदूरवैद्य : व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याची रक्षा नदीत न टाकता शेतात खड्डा खोदून त्यात रक्षा विसिर्जत करून त्या व्यक्तीच्या नावाने झाड लावून त्या झाडाचे संगोपन करण्याचा एकमुखी निर्णय इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील ग्रामस्थांन ...
गत चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात आपल्या-आपल्यापरीने उपाययोजना करीत आहेत. शासनाच्यावतीने शासन निर्णयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने कोरोना उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देण्यात ...
औंदाणे : तरसाळी (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी पावसाळ्यात गावातील मोकळ्या जागेवरील वाढलेल्या गाजर गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन तणनाशक, किटकनाशक फवारणी करण्यात आली. ...